Latest News

सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने मतीमंद विद्यार्थ्यांना खाऊ वाटप !

जळगाव – येथील उत्कर्ष मतिमंद विद्यालयात सनातन संस्था
ठाणे न्यासाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ.
नंदा नागणे, सौ. आरती कोमटी यांनी मुलांना खाऊ दिला. या उपक्रमाचा लाभ ८०
विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी उत्कर्ष विद्यालयाचे श्री. एस्. पी. बोरसे
आणि शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले.

via Blogger http://ift.tt/2kXBZZI




from WordPress http://ift.tt/2lkKVt3
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.