हिमालय, कैलास अशी संस्कृत नावे असलेली स्थाने, ती भूमी हिंदूंचीच असल्याचे वारंवार सिद्ध करतात. त्यामुळे काश्मीरच्या आझादीच्या घोषणा देणार्यांनी हे लक्षात घ्यावे की, आता ४ लाख ५० सहस्र विस्थापित काश्मिरी हिंदूंसमवेत देशभरातील १०० कोटी हिंदु जनता आहे. ‘हर घर में अफझल निकलेगा’, अशा घोषणा देणार्यांनी लक्षात घ्यावे की, आता हिंदु समाज जागृत होत असून ‘प्रत्येक घरातून निघणार्या अफझलला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवल्याप्रमाणे धडा शिकवल्याशिवाय आम्ही रहाणार नाही.’ काश्मीरच्या या आतंकवादाला हिंदूंचा राष्ट्रवादच उत्तर देईल.
via Blogger http://ift.tt/2gaRRVR
from WordPress http://ift.tt/2gaXVhd
via
IFTTT
No comments:
Post a Comment